अहिल्यानगर:-
पायाला भिंगरी बांधून महाराष्ट्र भर दैरा करणार
नागपंथी डवरी गोसावी महामंडळाची स्थापना राज्य शासनाने केल्यामुळे तसेच राज्यामध्ये भटक्या विमुक्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी महामंडळाच्या वतीने संपूर्ण राज्यामध्ये नागपंचमी ढबरी गोसावी समाजाचे महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्याची सुरुवात अहिल्यानगर मधून करण्यात आली.
अहिल्यानगर मध्ये नाथपंखी ढबरी गोसावी समाजाचा महामेळावा संपन्न झाला मेळाव्याचे अध्यक्ष अखिल भारतीय हिंदू नागपंचमी गोसावी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष मच्छिंद्र चव्हाण साहेब यांच्या अध्यक्षतेखाली अहिल्यानगर येथे संपन्न झाला या मेळाव्यामध्ये अनेक मान्यवरांना पद देण्यात आली या मध्ये महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष रूपचंद सावंत महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष युवा संजय सावंत महाराष्ट्र राज्य संयोजन नाथाबाबत अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष चांदा येथील गोसावी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते बाबा शिंदे यांची निवड करण्यात आली अहिल्यानगर जिल्हा संयोजक पदी सुदाम सावंत तसेच अनेक मान्यवरांना जबाबदाऱ्या देण्यात आले हा कार्यक्रम अहिल्यानगर येथील संगम लॉज या ठिकाणी पार पडला बाबा शिंदे यांची अहिल्यानगर च्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बोलताना समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी पायाला भिंगरी लावल्या समाजाचे प्रश्न सोडविण्यावर भर देणारा असल्याचे निवडीनंतर बोलताना बाबा शिंदे यांनी सांगितले नाथपंथी डवरी गोसावी समाज हा विखुरलेला असून राज्य शासनाने या समाजाला महामंडळ स्थापन करून न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे या संधीचा फायदा समाजाने घ्यावा असे आव्हान बाबा शिंदे यांनी केले आहे